THE CONFERENCE OF THE BIRDS : original author Farid ud-din Attar Mrs Anjali Khisti recaptures the beauty and lyricism of one of Persian literature’s most celebrated masterpieces THE CONFERENCE OF THE BIRDS . In her version, this sly, knowing Sufi classic will surprise and delight a new generation of Marathi readers. पर्शियन भाषेतील ह्या महाकाव्याविषयी आपल्या देशात फारच कमी लोकांना ठाऊक असावे. मंतिक-उत-तैर ह्या फरीदुद्दिन अत्तार साहेबांच्या लिखाणातील सुफी भाष्य अतिशय काळजीपूर्वक गर्भित अर्थासह समजून घेतले तर हा ग्रंथ जणू जीवन जगण्याचे आगळे तत्वज्ञानच सांगतो. सत्याच्या शोधात झेपावलेले निरागस पक्षी व त्यांचा गुरू ही संकल्पनाच भन्नाट आहे. प्रेम हा सुफी पंथाचा आत्मा आहे. हे पक्षी आपल्या मनाचे भलेबुरे कंगोरे स्वत: मांडतात व त्यांचा गुरूरूपी पक्षी हुपी त्यांना त्यामधील निरर्थकता पटवून देतो. छोट्या रूपक कथांमधून प्रवास करता करता ते सात जीवघेण्या दऱ्या पार करून जातात. हा प्रवास विलक्षण व अदभुत आहे. मूळ पुस्तक पर्शियन व उर्दू भाषेत असल्यामुळे ते भारतात उपयोगी ठरायचे नाही अशा गैरसमजुतीमुळे कदाचित आतापर्यत त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. म्हणूनच या मौलिक ग्रंथाची ओळख जास्तीत जास्त वाचकांना लवकरात लवकर होणे ही काळाची गरज आहे. हे भाषांतर नसून स्वैर अनुवाद आहे व सौ. अंजली खिस्ती ह्यांनी मूळ रचनेला व संकल्पनेला कोणताही धक्का न लावता स्वतंत्रपणे प्रभावीपणे ते सोप्या मराठीत आणले आहे.
Pakshyanchi Sabha – Marathi Book
Original price was: ₹400.00.₹380.00Current price is: ₹380.00.
THE CONFERENCE OF THE BIRDS : original author Farid ud-din Attar Mrs Anjali Khisti recaptures the beauty and lyricism of one of Persian literature’s most celebrated masterpieces THE CONFERENCE OF THE BIRDS . In her version, this sly, knowing Sufi classic will surprise and delight a new generation of Marathi readers. पर्शियन भाषेतील ह्या महाकाव्याविषयी आपल्या देशात फारच कमी लोकांना ठाऊक असावे. मंतिक-उत-तैर ह्या फरीदुद्दिन अत्तार साहेबांच्या लिखाणातील सुफी भाष्य अतिशय काळजीपूर्वक गर्भित अर्थासह समजून घेतले तर हा ग्रंथ जणू जीवन जगण्याचे आगळे तत्वज्ञानच सांगतो. सत्याच्या शोधात झेपावलेले निरागस पक्षी व त्यांचा गुरू ही संकल्पनाच भन्नाट आहे. प्रेम हा सुफी पंथाचा आत्मा आहे. हे पक्षी आपल्या मनाचे भलेबुरे कंगोरे स्वत: मांडतात व त्यांचा गुरूरूपी पक्षी हुपी त्यांना त्यामधील निरर्थकता पटवून देतो. छोट्या रूपक कथांमधून प्रवास करता करता ते सात जीवघेण्या दऱ्या पार करून जातात. हा प्रवास विलक्षण व अदभुत आहे. मूळ पुस्तक पर्शियन व उर्दू भाषेत असल्यामुळे ते भारतात उपयोगी ठरायचे नाही अशा गैरसमजुतीमुळे कदाचित आतापर्यत त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. म्हणूनच या मौलिक ग्रंथाची ओळख जास्तीत जास्त वाचकांना लवकरात लवकर होणे ही काळाची गरज आहे. हे भाषांतर नसून स्वैर अनुवाद आहे व सौ. अंजली खिस्ती ह्यांनी मूळ रचनेला व संकल्पनेला कोणताही धक्का न लावता स्वतंत्रपणे प्रभावीपणे ते सोप्या मराठीत आणले आहे.





Reviews
There are no reviews yet.